*Outlet*
...............................
*भय्यूजी महाराजांनी* आत्महत्या केल्या नंतर
*ABP माझा चँनल* ने एक परिचर्चा घडवून आणली होती .त्यात बोलताना भय्यूजी महारांजाचे मित्र - *अशोक वानखेडे* यांनी मानवी स्वभावाचा फार चांगला पैलू सांगितला. भैय्यूजी महाराज स्वतः एक *"अध्यात्मीक" गूरू होते , परंतू ते एक व्यक्ती पण होते , आपल्या मनातील "स्ट्रेस" बाहेर काढायला त्याच्या जवळ "outlet" नव्हता*
आज परत डॉ. शितल आमटे
(बाबा आमटे यांची नात त्याचं ही अगदी भैयु महाराज सारखं झाले)
*ईतकं महत्वाचं असतं का हे outlet ?*
होय !
कोट्यावधी रूपये खर्च करून *धरण*
बांधले .आणि समजा त्याला outlet च दिले नाही
तर काय झाले असते ? अक्षरशः धरण फूटले असते..इतकं महत्वाचं असते
हे
मानवी शरीर म्हणजे विवीध पंचतत्वापासून सांधलेलेलं
एक *धरणच* जणु ! या शरीरात समस्यांची आवक अती प्रमाणात झाली तर हे धरण फूटेल की राहील ?
म्हणून आपलं outlet सदैव सताड उघडं ठेवा .आपल्या तोंडाचे outlet वापरून आपल्या समस्या आई - पत्नीजवळ सांगा ...आपल्या अंतर्मनाचं outlet Open करण्यासाठी *विपश्यना , ध्यान साधनेचा अवलंब* करा... आणि शक्य झाल्यास जगातील सगळ्यात
मोठं outlet म्हणजे आपले डोळे....उघडा , फुटून जाऊ
द्या *अश्रूचा बांध*...वाहून जाऊद्या स्ट्रेस , दूःख , उपेक्षा...
पिस्तौल च्या गोळीने डोक्याला छिद्र पाडण्यापेक्षा, पंख्याला लटकण्यापेक्षा....
हे केव्हाही सोप्प...नाही का ?
*बेस्ट आउटलेट मित्र आणि मैत्रिणी*🤘❣️💃💃💃
*हसा ! बोला !रडा !भांडा!*
*व्यक्त व्हा!! मुक्त व्हा..!!*
No comments:
Post a Comment